Home Tags Eknath shinde

Tag: Eknath shinde

शिंदेंच्या मंत्र्याचा कोट्यवधींचा घोटाळा- संजय राऊत

0
मुंबई : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोठा बॉम्ब फोडला आहे. संजय राऊत यांनी शिवसेनेचे मंत्री (शिंदे गट) दादा भुसे यांच्यावर...

अंबादास दानवेंचा शिंदे सरकारवर हल्लाबोल म्हणाले,शेतकऱ्यांचे नुकसान झाले असताना मंत्री सभा...

0
मुंबई:अवकाळी पावसासह गारपीटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शिंदे सरकारमधील मंत्री सभा घेण्यात व्यस्त असल्याची टीका विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे...

किसान सभेच्या मोर्चाचा तिसरा दिवस, आज तीन वाजता मुख्यमंत्र्यांसोबत बैठक

0
आज या मोर्चाचा तिसरा दिवस आहे. विविध मागण्यांसाठी किसान सभेच्या वतीने हा लाँग मार्च काढण्यात येत आहे. शेतमालाचे...

शेतकऱ्यांना आता मिळणार वर्षाला 12 हजार

0
मुंबई : आज विधानसभेत महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर होत आहे. अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस अर्थसंकल्प सादर करत आहेत. गेल्या वर्षभरात शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं...

शिंदे- फडणवीसांबाबत आक्षेपार्ह ट्विट:मुंबईतील तरुणाविरोधात नागपुरात गुन्हा दाखल.

0
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात आक्षेपार्ह ट्विट करणाऱ्या मुंबईतील तरुणाविरोधात...

राऊत प्रकरणात सत्ताधारी तर महागाईविरोधात विरोधक आक्रमक; राऊताच्या विरोधातला हक्कभंग मुद्दा...

0
विधीमंडळ कामकाज अर्थसंकल्प अधिवेशन आजचा दिवस पुन्हा हक्कभंग मुद्दावरुन गाजणार आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या विरोधातला...

राऊतांचे सोमय्यांवर गंभीर आरोप

0
कोल्हापूर : ठाकरे गटाचे नेते संजय राऊत हे कोल्हापूर दौऱ्यावर आहेत.दरम्यान यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी पुन्हा एकदा...

शिंदे गटाचा आणखी एक शिलेदार ठाकरे गटात ; रामदास कदमांना रत्नागिरीत...

0
रत्नागिरी : गेल्या अनेक दिवसांपासून ठाकरे गटातून शिंदे गटात जोरदार इनकमिंग सुरू आहे. मात्र रत्नागिरीमध्ये काहीस वेगळं चित्र...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे विधानसभेत आश्वासन;३१ मार्चच्या आत शेतकऱ्यांना अतिवृष्टीची नुकसान भरपाई...

0
मुंबई:विधानसभेत मंगळवारी शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच खडाजंगी बघायला मिळाली. यावेळी अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईपासून वंचित शेतकऱ्यांना कधीपर्यंत ही रक्कम मिळणार असा...

विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा सवाल; नामांतर शहराचं की जिल्ह्याचे?

0
उस्मानाबादचे धाराशिव आणि औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर नामकरण करण्यास केंद्र सरकारनं मंजुरी दिली ,पण या नावावरुन संभ्रम निर्माण झाल्याचं दिसत आहे. धाराशिव आणि...
1,818FansLike
149FollowersFollow
11,500SubscribersSubscribe

EDITOR PICKS