मविआची ‘वज्रमूठ’ तडा गेलेली”, देवेंद्र फडणवीसांची खोचक टीका

0

राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारविरोधात महाविकास आघाडीकडून नागपूरमध्ये ‘वज्रमूठ’ सभा घेण्यात येणार आहे. १६ एप्रिल रोजी दर्शन कॉलनीतील मैदानावर ही सभा पार पडेल. दरम्यान, या सभेला भाजपाकडून विरोध करण्यात येत असून यावरून देवेंद्र फडणवीसांनीही खोचक टीका केली आहे. वाशिममधील सभेत बोलताना मविआची ‘वज्रमूठ’ तडा गेलेली आहे, असं ते म्हणाले. फडणवीसांच्या या टीकेला आदित्य ठाकरेंनीही प्रत्युत्तर दिलं आहे.

बाबासाहेब सांगत, माझ्या वाढदिवसाचे समारंभ साजरे करू नका…

0

आज भारतीय संविधानाला कधी नव्हे ते उघड उघड हादरे बसत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या नावाखाली नुसतं मिरवणुकीत नाचण्याऐवजी त्यांच्या ‘विचारांची जयंती’ साजरी करणे गरजेचे आहे! सर्वप्रथम ‘सार्वजनिक’पणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ‘वाढदिवस’ साजरा करण्याची प्रथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी सदाशिव रणपिसे यांनी सुरू केली! साल होते १९२७ आणि स्थळ होते पुणे शहर! तेव्हा डॉ....

भारतात पहिल्यांदाच पाण्याखालून धावली मेट्रो, अवघ्या ४५ सेकंदात पार केलं ५२० अंतर

0

देशातील सर्वात जुनी मेट्रो सेवा असलेल्या कोलकाता मेट्रोने इतिहास रचला आहे. भारतात पहिल्यांदाच एखादी मेट्रो नदीखालून धावली आहे. मेट्रोची हा ट्रायल रन हावडा ते कोलकातामधील एस्प्लेनेडपर्यंत होती. मेट्रोने हुगळी नदीखाली आपला प्रवास केला. कोलकाता मेट्रोचे महाव्यवस्थापक पी. उदय कुमार रेड्डी यांनी मेट्रोची ही कामगिरी कोलकाता शहरासाठी ऐतिहासिक क्षण असल्याचे सांगितले. उदय कुमार रेड्डी म्हणाले...

उन्हाळ्यात चेहऱ्याची घ्या खास काळजी; चेहरा धुताना ‘या’ १३ चुका टाळल्याने नक्की होईल फायदा

0

चेहरा साफ करण्यासाठी बरेचसे लोक क्लिंझरचा वापर करत असतात. महिलांप्रमाणे पुरुषदेखील आता स्क्रीन केअरबाबत जागरुक झाले आहेत. बहुंताश जण चेहरा धुण्याकरिता क्लिंझर वापरत असल्याचे पाहायला मिळते. वाढते प्रदूषण, बांधकामांमुळे वाढलेले धुळीचे प्रमाण, उन्हाचा तीव्र प्रभाव अशा काही गोष्टींमुळे चेहऱ्यावर नकारात्मक परिणाम होऊन त्वचा निस्तेज होण्याचा धोता असतो. अशा वेळी चेहरा स्वच्छ धुतल्याने त्वचेला फायदा होतो असे तज्ज्ञ...

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबाबतच्या ‘या’ गोष्टी फार कमी लोकांना माहिती आहेत

0

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती १४ एप्रिल रोजी भारतासह जगभरात मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. या जयंतीला आंबेडकर जयंती किंवा भीम जयंती म्हणून ओळखले जाते. आंबेडकर हे आपल्या देशातील आघाडीचे आणि महान समाजकार्य केलेले महापुरष म्हणून ओळखले जातात. डॉ.आंबेडकर यांची जयंती काही तासांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे संपुर्ण देशभरात भीम जयंतीचा तयारी सुरु करण्यात आली आहे. आंबेडकरांची...

पीक नुकसान व नापिकीला कंटाळून शेतकऱ्याने संपविले जीवन

0

अवकाळी पावसामुळे सातत्याने होणारे नुकसान व नापिकीला कंटाळून चिंचोली गणू येथील शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. शेतकरी शांताराम मोतीराम गव्हाळे (५४) असे मृतक शेतकऱ्याचे नाव आहे. चिंचोली गणू येथील शेतकरी शांताराम गव्हाळे यांच्याकडे शेत जमीन असून, सततची नापिकी आणि अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान पाहून ते निराश झाले होते. त्यातून त्यांनी आत्महत्येसारखे टोकाचे...

“’मातोश्री’वर बसून काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबर पार्ट्या करता, हिंमत असेल तर…”; राऊतांच्या ‘त्या’ टीकेला संजय गायकवाडांचं प्रत्युत्तर!

0

भाजपाचे नेते चंद्रकांत पाटील यांनी बाळासाहेब ठाकरे आणि बाबरी मशीदीसंदर्भात केलेल्या विधानावर बोलताना संजय राऊतांनी शिंदे गटावर जोरदार टीका केली होती. स्वतःला बाळासाहेबांचे वारसदार म्हणून मिरवता, तर मग बाळासाहेबांच्या अपमानानंतर तुम्ही शांत का? असा सवाल त्यांनी शिंदे गटाला विचारला होता. तसेच बाळासाहेबांचा अपमान करणारे तुमच्या मंत्रिमंडळात असतील, तर तुम्ही लाचार, लोचट आणि मिंधे आहात, असे ते म्हणाले...

रश्मी ठाकरे ‘अ‍ॅक्शन मोड’ मध्ये, एप्रिलअखेर नाशिकमध्ये महिला मेळाव्यात मार्गदर्शन करणार

0

नाशिक : शहरात शिवसेनेने अद्ययावत कार्यालयाच्या उभारणीसह ठाकरे गटातील अनेक महिला पदाधिकाऱ्यांना आपल्याकडे खेचण्याची मोहीस सुरु ठेवल्यानंतर आता ठाकरे गटाकडूनही महिला आघाडीला बळ देण्यासाठी हालचाली होऊ लागल्या आहेत. त्यानुसार शहरात रश्मी ठाकरे यांच्या उपस्थितीत एप्रिल अखेरीस महिला मेळावा होणार आहे. शहरासह जिल्ह्यात विस्तारासाठी शिवसेना जोरकसपणे कामाला लागली आहे. विशेषत्वाने ठाकरे गटातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांना आपल्या...

अग्निपथ योजनेनंतर रखडलेली सैन्य भरतीची प्रक्रिया पूर्ण करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार का दिला?

0

सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी (दि. १० एप्रिल) ‘अग्निपथ योजने’ला स्थगिती देण्यासंदर्भात दाखल करण्यात आलेल्या याचिका रद्द करून दिल्ली उच्च न्यायालयाने दिलेला निकाल कायम ठेवला आहे. सैन्य भरतीसाठी सुरू करण्यात आलेली ‘अग्निपथ योजना’ बंद करावी, अशी याचिका दिल्ली उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाने हा निकाल कायम ठेवत याचिका फेटाळल्या. याचिकाकर्त्यांमध्ये सैन्य दल आणि हवाई दलाच्या भरती...

“मैं धारक को…रुपये अदा करने का वचन देता हूँ”, नोटावर लिहिलेल्या या ओळीचा अर्थ काय माहितेय का?

0

पैशाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे कारण पैशाशिवाय संसाराचे काही पाडगा हालत नाही. बाजारातून कोणतीही वस्तू घ्यायची असेल तर रुपये मोजावे लागतात. आजच्या युगात चलन म्हणून नाणी आणि नोटा वापरल्या जातात. नोटाबंदी झाली आणि ५००, १००० च्या जुन्या नोटा बंद झाल्या अन् नवीन नोटा चलनात आल्या. नवीन नोटांचा आकार, रंग, छपाई सर्व काही बदलले आहे, परंतु एक गोष्ट आहे...