नाल्यांचे पाणी घरामध्ये शिरले, झाड कोसळले औरंगाबाद । सप्टेंबरमध्ये मोसमी पावसाने कहर केल्यानंतर आता परतीचा पावसानेही धुमाकूळ घालणे सुरु केले आहे. शुक्रवारी दुपारनंतर शहर परिसरात मुसळधार पावसाने चांगलाच दणका दिला. ढगांचा गडगडाट, वादळी वाऱ्यासह...
औरंगाबाद । जिल्ह्यात सध्या मुबलक प्रमाणात पाणी साठा झालेला आहे. सर्व पाणी साठे, प्रकल्प सरासरी 98% भरलेली आहेत. टंचाई काळात पाण्याची कमतरता उद्भवू नये. यासाठी सर्व यंत्रणांनी योग्य नियोजन करावे, अशा सूचना पालकमंत्री सुभाष देसाई यांनी आज...
पाटणा । चारा घोटाळा प्रकरणात बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि आरजेडीचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांना जामीन मिळाला आहे. झारखंड हायकोर्टाने त्यांना जामीन मंजूर केला आहे. जामीन मंजूर झाला असला तरी ते दुमका कोषागार प्रकरणात आरोपी असल्यामुळे जेलमध्येच...
उस्मानाबाद । आम्ही भीक नाही तर हक्क मागत आहोत. आम्हाला आता गृहित धरु नका आणि कायदा हातात घेण्याची वेळ आमच्यावर आणू नका. संयम कधी सोडायचा हे आम्हाला माहित आहे, गरज पडल्यास तलवारी काढू, असा इशारा खासदार संभाजीराजे...
मराठवाडा साथी न्यूज औरंगाबाद । कोरोना व लॉकडाऊन मुळे गेली ६ महिने बंद असलेली रेल्वे सेवा आता हळूहळू पुर्वपदावर येत आहे. महाराष्ट्र सरकारने मिशन बिगीन अगेन च्या पाचव्या टप्प्यात राज्यांर्तगत रेल्वे सेवेला परवानगी...
मनपातील रोजंदारी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्याचे आदेश प्रदान औरंगाबाद : शहरासाठी राज्य सरकारने मंजूर केलेल्या  नवीन पाणी पुरवठा योजनेच्या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे, असे प्रतिपादन राज्याचे उद्योगमंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी...
मराठवाडा साथी न्यूज औरंगाबाद । बाप नावाला काळीमा फासणारी घटना वाळूज औद्योगिक परिसरातील वडगाव कोल्हाटी येथे बुधवार रात्री उघडकीस आली आहे. बाप नात्याला काळीमा फासणाऱ्या बापाविरुध्द एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला...
मुंबई । ज्येष्ठ अभिनेते अविनाश खर्शीकर यांना गुरुवारी सकाळी दहा वाजता हृदय विकाराचा झटका आल्याने त्यांचे निधन झाले. राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अविनाश खर्शीकर यांनी चित्रपट, मालिका, रंगभूमी अशा तिन्ही माध्यमांमध्ये काम केले होते. १९७८...
मुंबई । जागतिक आरोग्य संघटना आणि जागतिक बँकेपाठोपाठ ऑक्सफर्ड विद्यापीठाने धारावीच्या कोरोना पॅटर्नची दखल घेतली आहे. कोरोना रोखण्यासाठी सर्वांनीच धारावीकडून धडे घेण्याचा सल्ला ऑक्सफर्ड विद्यापीठाने दिला. याबरोबरच ओडिशातील गंजामचे मराठमोळे जिल्हाधिकारी विजय कुलांगे यांच्या कामाचीही दखल घेण्यात...
उत्तर प्रदेश । हाथरस प्रकरणातील सर्व चार आरोपींनी जेलमधून उत्तर प्रदेश पोलिसांना पत्र लिहलं असून पीडितेचा मृत्यू तिच्या आई व भावाच्या मारहाणीमुळे झाल्याचे म्हटले आहे. पत्रात म्हटले आहे की, पीडितेसोबत मैत्री होती. एकमेकांसोबत बोलणेही होत असे. परंतु,...