Home औरंगाबाद वैतागलेल्या शेतकऱ्याने ६० क्विंटल कांदा मेंढरांसमोर‎ टाकला

वैतागलेल्या शेतकऱ्याने ६० क्विंटल कांदा मेंढरांसमोर‎ टाकला

479
0

लोणी खुर्द (ता.वैजापूर):कांद्याला भाव मिळेना म्हणून कांदा उत्पादक शेतकरी त्रस्त आहेत. छत्रपती‎ संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यात कांद्याचे पीक घेणारे अनेक शेतकरी आहेत. त्यांच्या डोळ्यात कांद्याने‎ अक्षरश: पाणी आणले आहे. एकरी ६८ हजारांवर खर्च करूनही क्विंटलमागे केवळ ६०० ते ७०० रुपये भाव मिळत‎ असल्याने संतप्त झालेल्या कांद्याची विक्री करण्याऐवजी तालुक्यातील तलवाडा येथील शेतकरी राघुबा किटे यांनी एक‎ एकरमधील ६० क्विंटलपेक्षा अधिक कांदा मेंढ्यांसमोर टाकून दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here