Tag: Farmers
मंत्री, आमदारांच्या कारखान्यांमध्ये शेतकऱ्यांची ७१२ कोटींची ऊसाची एफआरपी थकीत
सांगली : सांगली जिल्ह्यात ७१२ कोटींची ऊसाची एफआरपी थकीत आहे. सांगली जिल्ह्यातील दीड लाख शेतकऱ्यांची एफआरपी थक्कीत आहे. सांगली जिल्ह्यातील अठरा साखर...
सव्वादोन लाख शेतकऱ्यांचा भरपाईसाठी अर्ज, यावर चर्चा होणार का?
मागील काही दिवसापासून राज्यामध्ये अवकाळी पावसाने थैमान घातलेले आहे यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याची नुकसानभरपाई मिळण्यासाठी पंतप्रधान पीक विमा...
बाजार समित्यांची अंतिम यादी जाहीर
कोल्हापूर : कोल्हापूरसह गडहिंग्लज व जयसिंगपूर बाजार समितीच्या निवडणुकीसाठी सुधारित अंतिम मतदार यादी आज प्रसिध्द करण्यात आली. मतदार यादी प्रसिद्ध झाल्याने पुढील...
शेतकऱ्यांची चेष्टा !साडेतीन टन कांदा विकून हाती भोपळा, शेतकऱ्यालाच १८०० रुपयांची...
राज्यामध्ये मागील काय दिवसापासून अवकाळी पावसाने थैमान घातले आहे . यामध्ये शेतकऱ्यांना त्यांचा मालाचा भाव योग्य पद्धतीने मिळत नाही.जैताळवाडी येथील भागवत डांबे...
अंबादास दानवेंचा शिंदे सरकारवर हल्लाबोल म्हणाले,शेतकऱ्यांचे नुकसान झाले असताना मंत्री सभा...
मुंबई:अवकाळी पावसासह गारपीटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शिंदे सरकारमधील मंत्री सभा घेण्यात व्यस्त असल्याची टीका विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे...
माजी आ.कोकरे:नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्यावी
खामगाव:मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या रब्बी पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. अशातच १८ मार्च रोजी...
शेतकऱ्यांच्या मदतीवर संभाजीराजेंचा हल्लाबोल
राज्यात ऐन उन्हाळाच्या दिवसांत अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रासह कोकण या ठिकाणी अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्या....
विरोधक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरुन ;विरोधकांची विधीमंडळाच्या पाऱ्यांवर जोरदार घोषणाबाजी केली.
राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजपासून शेवटचा आठवडा सुरु झाला आहे. आजही विरोधक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरुन झाल्याचे पाहायला मिळालं.विरोधक सभागृहात कांदे, द्राक्ष घेऊन दाखल. शेतकरी...
सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेतला,आंदोलन थांबवण्याचे आवाहन
मुंबई:सरकारच्या आश्वासनानंतर शेतकऱ्यांनी आपला लॉंग मार्च आंदोलन मागे घेतला आहे.शेतकरी लाँग मार्चच्या मागण्यांवर राज्य शासनाने सकारात्मक निर्णय घेतले असून त्याची तातडीने...
वैतागलेल्या शेतकऱ्याने ६० क्विंटल कांदा मेंढरांसमोर टाकला
लोणी खुर्द (ता.वैजापूर):कांद्याला भाव मिळेना म्हणून कांदा उत्पादक शेतकरी त्रस्त आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यात कांद्याचे पीक घेणारे अनेक शेतकरी आहेत....