मविआची ‘वज्रमूठ’ तडा गेलेली”, देवेंद्र फडणवीसांची खोचक टीका

0
राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारविरोधात महाविकास आघाडीकडून नागपूरमध्ये ‘वज्रमूठ’ सभा घेण्यात येणार आहे. १६ एप्रिल रोजी दर्शन कॉलनीतील मैदानावर ही सभा पार पडेल. दरम्यान,...

बाबासाहेब सांगत, माझ्या वाढदिवसाचे समारंभ साजरे करू नका…

0
आज भारतीय संविधानाला कधी नव्हे ते उघड उघड हादरे बसत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या नावाखाली नुसतं मिरवणुकीत नाचण्याऐवजी त्यांच्या ‘विचारांची...

भारतात पहिल्यांदाच पाण्याखालून धावली मेट्रो, अवघ्या ४५ सेकंदात पार केलं ५२०...

0
देशातील सर्वात जुनी मेट्रो सेवा असलेल्या कोलकाता मेट्रोने इतिहास रचला आहे. भारतात पहिल्यांदाच एखादी मेट्रो नदीखालून धावली आहे. मेट्रोची हा ट्रायल रन...

उन्हाळ्यात चेहऱ्याची घ्या खास काळजी; चेहरा धुताना ‘या’ १३ चुका टाळल्याने...

0
चेहरा साफ करण्यासाठी बरेचसे लोक क्लिंझरचा वापर करत असतात. महिलांप्रमाणे पुरुषदेखील आता स्क्रीन केअरबाबत जागरुक झाले आहेत. बहुंताश जण चेहरा धुण्याकरिता क्लिंझर...

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबाबतच्या ‘या’ गोष्टी फार कमी लोकांना माहिती आहेत

0
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती १४ एप्रिल रोजी भारतासह जगभरात मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. या जयंतीला आंबेडकर जयंती किंवा भीम जयंती...

पीक नुकसान व नापिकीला कंटाळून शेतकऱ्याने संपविले जीवन

0
अवकाळी पावसामुळे सातत्याने होणारे नुकसान व नापिकीला कंटाळून चिंचोली गणू येथील शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. शेतकरी शांताराम मोतीराम गव्हाळे...

“’मातोश्री’वर बसून काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबर पार्ट्या करता, हिंमत असेल तर…”; राऊतांच्या ‘त्या’ टीकेला...

0
भाजपाचे नेते चंद्रकांत पाटील यांनी बाळासाहेब ठाकरे आणि बाबरी मशीदीसंदर्भात केलेल्या विधानावर बोलताना संजय राऊतांनी शिंदे गटावर जोरदार टीका केली होती. स्वतःला...

रश्मी ठाकरे ‘अ‍ॅक्शन मोड’ मध्ये, एप्रिलअखेर नाशिकमध्ये महिला मेळाव्यात मार्गदर्शन करणार

0
नाशिक : शहरात शिवसेनेने अद्ययावत कार्यालयाच्या उभारणीसह ठाकरे गटातील अनेक महिला पदाधिकाऱ्यांना आपल्याकडे खेचण्याची मोहीस सुरु ठेवल्यानंतर आता ठाकरे गटाकडूनही महिला आघाडीला...

अग्निपथ योजनेनंतर रखडलेली सैन्य भरतीची प्रक्रिया पूर्ण करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार...

0
सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी (दि. १० एप्रिल) ‘अग्निपथ योजने’ला स्थगिती देण्यासंदर्भात दाखल करण्यात आलेल्या याचिका रद्द करून दिल्ली उच्च न्यायालयाने दिलेला निकाल कायम...

“मैं धारक को…रुपये अदा करने का वचन देता हूँ”, नोटावर लिहिलेल्या...

0
पैशाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे कारण पैशाशिवाय संसाराचे काही पाडगा हालत नाही. बाजारातून कोणतीही वस्तू घ्यायची असेल तर रुपये मोजावे लागतात. आजच्या युगात...