मराठवाडा साथी न्यूज
नवी दिल्ली : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं कि देशात मोठ्या प्रमाणावर गुंतवणुक झाली आहे .गेल्या दहा ते पंधरा दिवसात अर्थव्यवस्था सुधारण्याचे चिन्ह हे दिसत आहे.
पत्रकार परिषदेत निर्मला सीतारामन यांनी केलेल्या महत्वाच्या घोषणा
- आत्मनिभर १.० मधल्या घोषणेचा सकारात्मक परिणाम
- ६८ कोटी जनतेला स्वस्त दरात अन्नधान्य देणार
- २६ कोटी फेरीवालायचा कर्जासाठी अर्ज
- शेतकऱ्यानंसाठी २५ हजार कोटी रबीच्या पिकासाठी वितरित करण्यात येणार आहे
- किसान क्रेडिट कार्ड साठी १ कोटी ८३ लाख अर्ज