चित्रा वाघ यांची ठाकरे सरकारकडे मागणी…

0

मराठवाडा साथी न्यूजमुंबई :शनिवारची पहाट महाराष्ट्रासाठी दुर्दैवी ठरली. मध्यरात्री झोपेत असताना दहा नवजात बालकांवर काळाने घाला घातला. भंडाऱ्यातील जिल्हा रुग्णालयात मध्यरात्रीच्या सुमारास शिशु केअर युनिटला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. या अग्नितांडवात दहा बालकांचा मृत्यू झाला. मध्यरात्री ही घटना घडली. भंडाऱ्यातील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या अतिदक्षता नवजात शिशु केअर युनिटमध्ये शॉर्ट सर्किटमुळे आगीची ठिणगी पडली. बॉर्न युनिटमधून धूर निघत...

… या सहा राज्यांत “बर्ड फ्लू ” चा प्रभाव !

0

दिल्ली : शुक्रवारी केंद्र सरकारने सहा राज्यांत बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव असल्याचे स्पष्ट केले. केरळ, राजस्थान, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, हरियाणा आणि गुजरात या सहा राज्यांमध्ये बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव असल्याचे स्पष्ट झाले आहे.या सहा राज्यांनी कृती योजनांद्वारे प्रादुर्भाव नियंत्रणात आणावा, अशी सूचनाही केंद्र सरकारने केली आहे. राजधानीतील हस्तसल गावातील डीडीए उद्यानात १६ पक्ष्यांचा अचानक मृत्यू...

दरात ४ रुपयांची वाढ….

0

मराठवाडा साथी न्यूजमुंबईः करोनामुळे आर्थिक उत्पन्न बुडालेल्या एसटी महामंडळावर इंधन दरवाढीमुळे संकट आहे. वाढत्या डिझेल दरामुळे महामंडळाने मालवाहतुकीच्या प्रति किलोमीटर दरात ४ रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवार ११ जानेवारीपासून नवीन दरवाढ लागू होईल. नवीन दरानुसार मालवाहतुकीसाठी प्रति किमी ४२ रुपये दर आकारला जाणार आहे.. महामंडळ हे घाऊक विक्रेते असल्याने त्यांचे दर १५ दिवसांनी बदलतात. महामंडळाला...

थोडक्यात बचावला रितेश…!

0

मराठवाडा साथी न्यूज मुंबई : बॉलीवूड अभिनेता रितेश देशमुख याने सामान्य नागरिकांना नवीन सायबर फसवणूकीबद्दल सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे,ज्यामध्ये बहुतेक सेलिब्रिटी खात्यांना टार्गेट केले जात आहे. रितेश असेही म्हणाला की,लोक या फसवणुकीला तेव्हाच बळी पडत आहेत जेव्हा ते पेज वरील लिंक ला क्लिक करत आहेत. रितेशने ट्विट करत यासंदर्भातील माहिती दिली आहे.त्याने ट्विट...

ती पुन्हा आईच्या कुशीत….

0

मराठवाडा साथी न्यूजमुंबईः मालवणी येथून एक वर्षाच्या मुलीचे अपहरण करणाऱ्या महिलेला मालवणी पोलिसांनी दिवसरात्र अविरत तपास करीत अवघ्या ४८ तासांत अटक केली. सफाला नायक अशी या महिलेचे नाव असून तिच्या तावडीतून लहानगीची सुखरूप सुटका करण्यात आली. पोलिसांच्या उत्कृष्ट तपासामुळे ती पुन्हा आईच्या कुशीत परतली. विशेष हा भावनिक क्षण पाहताना पोलिसांनाही आनंदाश्रू आवरले नाहीत.मालाड परिसरात घरकाम करून राहणारी...

व्हीआरडीईचे स्थलांतर रद्द होईपर्यत शांत बसणार नाही; दिलीप गांधींचा आक्रमक पवित्रा

0

मराठवाडा साथी न्यूजअहमदनगर:- देशासह महाराष्ट्र राज्यामध्ये नगरची खास ओळख असलेली वाहन संशोधन व विकास संस्था व्हीआरडीई चेन्नईला हलविण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहे. संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत येणारी ही संस्था येथून हलविण्यात येऊ नये, यासाठी भाजपचे माजी मंत्री दिलीप गांधी यांनी विरोध केला असून यामुळे १ हजार कामगार बेरोजगार होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्याकडे...

ठाकरेंनी दिले तात्काळ चौकशीचे आदेश तर राष्ट्रपतींसह पंतप्रधानांनी व्यक्त केली हळहळ…!

0

मराठवाडा साथी न्यूज भंडारा : संपूर्ण देशाला सुन्न करणारी घटना महाराष्ट्रातील भंडारा येथे घडली.काल(८ जाने.)मध्यरात्री भंडारा येथील जिल्हा रुग्णालयात शिशू केअर युनिटला लागलेल्या आगीत १० नवजात बालकांचा मृत्यू झाला.त्यामुळे सर्वत्र खळबळजनक वातावरण निर्माण झाले आहे.रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळेच ही घटना घडली असल्याचे आरोप मृत बालकांच्या नातेवाईकांनी केले आहेत. या घटनेची दखल घेत राज्याचे...

कंगनाच नवीन #धाक्कड …

0

मराठवाडा साथी न्यूजमुंबई : वांद्रे दंडाधिकारी न्यायालयाने अभिनेत्री कंगना रणौत विरोधात एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले होते. कंगना विरोधात दाखल केलेल्या एका याचिकेमध्ये याचिकाकर्त्याने असे म्हटले आहे की, हिंदू कलाकार आणि मुस्लीम कलाकार यांच्यात मतभेद निर्माण करत कंगनाने तिच्या ट्वीट वर सांगितले आहेयाचिकेवर सुनावणी होऊन . न्यायालयाने कंगना विरोधात...

मृत बालकांच्या आईंचा आक्रोश…!

0

मराठवाडा साथी न्यूज भंडारा : प्रत्येकाला सुन्न करून ठेवणारी घटना काल(८ जाने.)मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्यात ही घटना घडली आहे.भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता नवजात शिशु केअर युनिटमध्ये (SNCU) आग लागल्यामुळे दहा बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असल्याचा प्राथमिक अंदाजा आहे.या युनिटमध्ये एकूण १७ नवजात बालके होती,त्यापैकी ७...

५० लाखांच्या विम्याचा लाभ…

0

मराठवाडा साथीमुंबई : खासगी दवाखाने आणि खासगी रुग्णालयातील डॉक्टरांना करोना रुग्णांवरील उपचारांसाठी केंद्र सरकार, राज्य सरकार वा स्थानिक प्रशासनाने बोलावले असेल आणि सेवा बजावताना त्यांचा करोनाचा संसर्ग होऊन मृत्यू झाला असेल, अशाच डॉक्टरांच्या कुटुंबीयांना केंद्र सरकारच्या ५० लाख रुपयांच्या विमा योजनेचा लाभ मिळेल, अशी भूमिका केंद्र सरकारने शुक्रवारी उच्च न्यायालयात स्पष्ट घेतली.करोना काळात सरकारने सेवा देण्यासाठी पाचारण...