मराठवाडा साथी न्यूज
औरंगबाद : औरंगाबाद वाळूज एम.आय.डी.सी. मध्ये सकाळीच रोज जोरदार वाहतूक होत असते.रोज वाहतूक कोंडी होत असल्यामुळे आज सकाळीच एम.आय.डी.सी.मधील उद्योजक पोलिसांच्या मदतीला रस्त्यावर उतरले आहे.यामध्ये वाळूज परिसरातील रेल्वे पुलाच काम लवकरात लवकर करावे अशी मागणी उघोजकानीं केली आहे.रोज सकाळी आणि संध्यकाळी वाहतूक कोंडी झाल्यामुळे कामगारांना कामावर येण्यासाठी रोजच उशीर होत आहे.रस्त्याचे आणि पुलाचे काम लवकरात- लवकर करावे असे उघोजकाचे म्हणणे आहे .